पीक विमा योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा
प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ जुलै २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करून विमा संरक्षणाचा लाभ घ्यावा.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ जुलै २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करून विमा संरक्षणाचा लाभ घ्यावा.
धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक व धार्मिक पर्यटनस्थळांचा समावेश असलेला एकत्रित विकास आराखडा २० ऑगस्टपर्यंत सादर होणार आहे. आमदार राणा पाटील यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेतून २६.३४ लाख महिलांचे अनुदान तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. अर्जामध्ये त्रुटी, अपात्रता व गैरप्रकार उघडकीस आल्याने शासनाने ही कारवाई केली असून आयकर विभागाकडून चौकशी सुरू…
माजी सैनिकांनी कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने अतिवृष्टीची तमा न बाळगता भर पावसात शहरातून देशभक्तीपर रॅली काढली. ‘जय हिंद’च्या घोषात शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
कळंब : डिकसळ (ता. कळंब) येथील एसटी कॉलनी, फरीद नगर, संभाजीनगर या भागांतील नागरिक सध्या पाण्याच्या वेढ्यात अडकले असून, अक्सा मस्जिद आणि मुख्य रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत.…
कळंब : शहरात अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस शाळा आणि महाविद्यालयीन वयोगटातील मुले मोटारसायकल, स्कूटर व क्वचित प्रसंगी चारचाकी गाड्याही बेधडकपणे चालवताना…