लाईटचा पत्ता नाही, कळंब महावितरणचा मनमानी कारभार
कळंब तालुक्यात सततच्या वीज खंडितीमुळे शेतकरी, व्यापारी व नागरिक त्रस्त झाले असून महावितरणच्या मनमानी कारभारावर संताप व्यक्त होत आहे. तातडीने सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
कळंब तालुक्यात सततच्या वीज खंडितीमुळे शेतकरी, व्यापारी व नागरिक त्रस्त झाले असून महावितरणच्या मनमानी कारभारावर संताप व्यक्त होत आहे. तातडीने सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
कळंब येथे झालेल्या युवासेनेच्या बैठकीत निर्भय घुले यांची उपशहर प्रमुखपदी तर आसिफ बागवान यांची शहर संघटकपदी नियुक्ती करण्यात आली. जिल्हाप्रमुख मनोहर धोंगडे यांच्या हस्ते ही निवड पार पडली.
कळंब तालुक्यातील अशोक नगर व फरीद नगर येथे घराजवळून गेलेल्या धोकादायक वीज पोलांबाबत नागरिकांनी महावितरणकडे निवेदन दिले असून, त्वरीत उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे
बाबा नगरमधील सिद्धिविनायक आणि देवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर १-२ फूट पाणी साचले आहे. नागरिकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
डिकसळ (इस्लामपुरा) येथे राज्य शासनाच्या ₹७० लाख निधीतून रस्ते, संरक्षण भिंत व पावर ब्लॉकसारखी पायाभूत कामे पूर्ण; शिवसेनेचे नेते अजित दादा पिंगळे यांच्या प्रयत्नांना यश.
माजी सैनिकांनी कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने अतिवृष्टीची तमा न बाळगता भर पावसात शहरातून देशभक्तीपर रॅली काढली. ‘जय हिंद’च्या घोषात शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
कळंब : डिकसळ (ता. कळंब) येथील एसटी कॉलनी, फरीद नगर, संभाजीनगर या भागांतील नागरिक सध्या पाण्याच्या वेढ्यात अडकले असून, अक्सा मस्जिद आणि मुख्य रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत.…
कळंब : शहरात अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस शाळा आणि महाविद्यालयीन वयोगटातील मुले मोटारसायकल, स्कूटर व क्वचित प्रसंगी चारचाकी गाड्याही बेधडकपणे चालवताना…