“विलंब नको! अपात्र आमदारांवर निर्णय घ्या – सर्वोच्च न्यायालयाची थेट सूचना”
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अपात्रता प्रकरणांवर होणाऱ्या विलंबामुळे लोकशाही धोक्यात येऊ शकते, असा तीव्र इशारा दिला आहे. विधानसभा अध्यक्षांनी निर्णय वेळेत घ्यावेत, अशी सुप्रीम कोर्टाची स्पष्ट सूचना आहे.
Read More