शेती योजना

कळंबशेती विषयकस्थानिक बातम्या

कळंब तालुक्यात एकूण ६४७०० शेतकऱ्यांची संख्या, १६८८४ शेतकऱ्यांचा फार्मर आयडी नाही

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढण्याकडे दुर्लक्ष केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढलेला नाही त्यांना पीक विम्यासह विविध योजनांचा लाभ घेण्यास अडचणी येणार आहेत. शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. असे आवाहन कृषी विभाग करत आहे. मात्र तरी शेतकरी दुर्लक्ष करत असल्याने त्याचा तोटा भविष्यात शेतकऱ्यांनाच होण्याची शक्यता आहे.

Read More
ग्रामीण विकास

जलसंधारण शेतकऱ्यांसाठी वरदान: ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना दुष्काळमुक्तीचा प्रभावी उपाय

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना धरणांतील गाळ उपसून शेतजमिनींवर टाकून जलसाठा वाढवते आणि शेती सुपीक करते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही योजना एक प्रभावी उपाय ठरतो आहे.

Read More
शेती विषयक

पीक विमा योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ जुलै २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करून विमा संरक्षणाचा लाभ घ्यावा.

Read More
error: Content is protected !!