मॅंचेस्टर कसोटी अनिर्णित – भारताचा शौर्यपूर्ण बचाव, मालिका अजूनही जिवंत
भारत-इंग्लंड मॅंचेस्टर कसोटी अनिर्णित ठरली. शुबमन गिल, जाडेजा आणि सुंदर यांच्या शतकांमुळे भारताने सामना वाचवला. मालिकेत इंग्लंड २-१ ने आघाडीवर आहे.
भारत-इंग्लंड मॅंचेस्टर कसोटी अनिर्णित ठरली. शुबमन गिल, जाडेजा आणि सुंदर यांच्या शतकांमुळे भारताने सामना वाचवला. मालिकेत इंग्लंड २-१ ने आघाडीवर आहे.