Tag: महावितरण

आंदोलनाच्या इशाऱ्याचा परिणाम : महावितरणला आली जाग!

डिकसळ गावातील अशोक नगर व फरीद नगरमध्ये धोकादायक वीज पोलांच्या समस्येवर अखेर महावितरण विभागाने हालचाल केली असून, नागरिकांच्या मागणीनंतर पोल स्थलांतरासाठी निधी मंजूर झाला आहे.

लाईटचा पत्ता नाही, कळंब महावितरणचा मनमानी कारभार

कळंब तालुक्यात सततच्या वीज खंडितीमुळे शेतकरी, व्यापारी व नागरिक त्रस्त झाले असून महावितरणच्या मनमानी कारभारावर संताप व्यक्त होत आहे. तातडीने सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

फरीद नगर व अशोक नगर येथील वीज पोलांमुळे धोका वाढला; नागरिकांची महावितरणकडे निवेदन देत त्वरित उपाययोजना करण्याची मागणी

कळंब तालुक्यातील अशोक नगर व फरीद नगर येथे घराजवळून गेलेल्या धोकादायक वीज पोलांबाबत नागरिकांनी महावितरणकडे निवेदन दिले असून, त्वरीत उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे

error: Content is protected !!