Tag: शेती योजना

जलसंधारण शेतकऱ्यांसाठी वरदान: ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना दुष्काळमुक्तीचा प्रभावी उपाय

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना धरणांतील गाळ उपसून शेतजमिनींवर टाकून जलसाठा वाढवते आणि शेती सुपीक करते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी ही योजना एक प्रभावी उपाय ठरतो आहे.

पीक विमा योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ; शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ जुलै २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करून विमा संरक्षणाचा लाभ घ्यावा.

error: Content is protected !!