Tag: जयप्रकाश नारायण

१९७५ ची आणीबाणी – लोकशाहीवरचा सर्वात काळा अध्याय

१९७५ मध्ये इंदिरा गांधींनी देशात लागू केलेली आणीबाणी ही भारतीय लोकशाहीवरील सर्वात मोठी अडचण ठरली. या काळात विरोधकांना अटक, माध्यमांवर सेन्सॉरशिप आणि नागरिकांच्या हक्कांचे उल्लंघन झाले.

error: Content is protected !!